By Ms Moon | July 27, 2020
"२६ जुलै मुंबई" घेऊन येतोय अज्या फेम नितीश चव्हाण तुमच्या भेटीला
26 जुलै २००५ हा दिवस कोणच विसरु शकत नाही. या दिवशी संपूर्ण मुंबई पाण्याखाली गेली होती. वरुणराजाची अवकृपा मुंबईकरांनी अनुभवली. जनजीवन विस्कलीत झालं. अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकले तर अनेकजण.....