By  
on  

‘टीम इंडिया’च्या विजयाचा रितेश देशमुखसह या कलाकारांनी केला जल्लोष

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील शेवटचा सामना आपल्या नावावर करत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला आहे.  भारताने मिळवलेल्या विजयानंतर देशभरात जल्लोष सुरू आहे. सामान्य माणसांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आनंद व्यक्त केला आहे. मराठमोळ्या रितेश देशमुखने देखील या विजयाचा आनंद साजरा केला आहे. 

 

 

रितेशने  भारत झिंदाबाद या कॅप्शनसह कॅप्टन अजिंक्य राहाणेचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे अभिनेता सुमीत राघवन आणि वागळे की दुनिया च्या सेटवरील कलाकारांनाही गणपती बाप्पा मोरया म्हणत या कलाकारांनी टीम इंडियाच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे.

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive