By  
on  

राष्ट्रपती राजवटीमुळे 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनावर टांगती तलवार?

सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण अत्यंत अस्थिर आहे.  सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक घटकावर परिणाम होताना दिसत आहे. आगामी 100 व्या अखिल भारतील मराठी नाट्य संमेलनावरही या राष्ट्रपती राजवटीचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण नाट्य संमेलनाच्या निधी पुर्ततेसाठी राज्यात सांस्कृतिक मंत्रालयाची गरज असते. पण राष्ट्रपती राजवटीमुळे हे मंत्रालयच बरखास्त झाल्याने नाट्य संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive