By  
on  

अपघातानंतर अभ्याला लतिकाने सावरलं खरं, पण प्रत्येक संकटात लतिका असणार का सोबत?

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलं आहे ते साध्या, गोड लतिकाने. अभ्या आणि लतीच्या आंबटगोड केमिस्ट्रीने मालिका अधिक रंगतदार बनली आहे. अभ्याच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत लतिका त्याच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे.

 

 

अपघातानंतर लतिकाने अभ्याला पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी मदत केली आहे. अभ्याने लतिकडे आयुष्यभराच्या सोबतीची मागणी केली आहे. त्याची ही मागणी ऐकून लतिकाची प्रतिक्रिया काय असणार हे मात्र मालिकेतच पाहता येईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive