By  
on  

अभि-लतीच्या नात्याचं सत्य कळाल्यावर बापूंचा संताप, संपणार का अभि-लतीचं नातं?

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेमध्ये आता एक रोमांचक वळण येताना दिसणार आहे. अभि – लतीचे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण बापूंचे पैसे मिळाल्यावर अभी लतिकाला बापूंना साभार परत करणार हे मात्र घरातील कोणालाच माहिती  नव्हतं. पण आता कामिनीने हे सत्य सर्वांसमोर आणायचं ठरवलं आहे. पण याचा सगळ्यात जास्त परिणाम आणि त्रास बापूंना होताना दिसतो. 

 

 

अभि आणि लतीच्या नात्याचं सत्य बापूंसमोर आलं आहे. यामुळे संतापलेल्या बापूंनी लती आणि अभ्याचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता या सगळ्याचा अभ्या आणि लतीच्या नुकत्याच फुलू लागलेल्या नात्यावर काय परिणाम होईल ते लवकरच समजेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive