झी मराठी वरील मन उडू उडू झालं ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.
मालिकेतील इंद्रा - दिपूची जोडी देखील प्रेक्षकांना खुपचं आवडली.
मालिकेतील कलाकार चाहत्यांच्या मनात घर निर्माण करत असताना मालिका आता निरोप घेणार आहे.
मालिकेचा निरोप हा इंद्रा आणि दिपू यांच्या लग्नसोहळ्याने पार पडणार आहे.
मालिकेत नुकतीच इंद्रा दिपू यांच्या हळदीचे फोटोस सोशल मीडियावर व्हायरल झाले.
दरम्यान मन उडू उडु झालं ही मालिका आता संपणार असल्याने इंद्रा-दिपूचे चाहतेही भावनिक झाले आहेत.
दरम्यान मन उडू उडु झालं ही मालिका आता संपणार असल्याने इंद्रा-दिपूचे चाहतेही भावनिक झाले आहेत.