By | 18-Mar-2019

पुन्हा एकदा घुमणार ‘जय भवानी’चा गजर, सोनी मराठीवर होणार जिजाऊँचं आगमन

महाराष्ट्राचा इतिहास जिज़ाऊँच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. स्वराज्याची मुहूर्तमेढ शिवबांनी रोवली असली तरी त्याचा पाया रचला तो जिज़ाऊँनी. महाराष्ट्राचा स्वाभिमान ऊंचावण्याचं श्रेय राजमाता जिज़ाऊ यांना जातं. स्वराज्याच्या जडणघड़णीत त्यांचं अतुल्य योगदान.....

Read More

By | 22-Dec-2018

अपूर्वा-विजयचं शुभमंगल, 'जुळता जुळता जुळतंय की'

प्रेमामध्ये कोणत्याही गोष्टीत फरक पाडला जात नाही, जे आहे ते आपुलकीने, प्रेमाने स्विकारणे म्हणजे प्रेम. उंची, रुप, दिसणे, आर्थिक-सामाजिक परिस्थिती याला जास्त मोल न देता प्रेमाला महत्त्व देणे महत्त्वाचे असते आणि हे सिध्द केलंय सोनी.....

Read More