By  
on  

अखेर अनिरुद्ध- संजनाचं लग्न झालं; पण गृहप्रवेश मात्र.....’

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत रोज एक नवीन नवीन ट्वीस्ट येताना दिसतो आहे. संजनासोबत लग्न ऐन समोर असताना अनिरुद्ध गायब झाला होता. त्यामुळे मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता वाढली होती. पण आता या स्टोरीमध्ये नवाच ट्वीस्ट येतो. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

अनिरुद्ध-संजना लग्न करुन येतात. पण माई त्यांना दारातच अडवतात. संजनाला गृहप्रवेश न करण्याबाबत बजावत असतानाच माई खाली कोसळतात. या दरम्यान अनिरुद्ध माईंकडे धावतो. त्यानंतर मागून अरुंधती येते. माईंकडे जाताना तिच्याकडून उंबरठ्यावरचं माप ओलांडलं जातं. आता संजना यावर कशी रिअ‍ॅक्ट करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive