
'मंगलमूर्ती फिल्म्स' आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' ची सध्या जोरदार चर्चा आहे. 'दगडी चाळ' मध्ये 'डॅडीं'चा विश्वासू सूर्या 'दगडी चाळ २'मध्ये अचानक तिरस्कार करू लागला..... Read More
जत्रा सिनेमातील हिट गाण्यांपैकी एक हिट गाणं म्हणजे 'ये गो ये, ये मैना' हे गाणं. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यानं प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली. या गाण्यात अभिनेता अंकुश..... Read More
ओटीटी हेच भविष्य आहे असे म्हणणाऱ्या सिनेविश्वात ओटीटीचा जाळ भलताच पसरला आहे. बरेचसे मालिका विश्वातील कलाकार ही ओटीटीविश्वात काम करण्यास सज्ज झाले आहेत. क्राईम, रोमान्स, ऍक्शन, वजनदार कथानक, आणि उत्कृष्ट कलाकार..... Read More
मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे तीन दशकांहून अधिक काळ मनोरंजन केले होते. केवळ विनोदी भूमिकाच नाहीतर गंभीर आणि खलनायक स्वरुपाच्या भूमिका..... Read More
संजय जाधव दिग्दर्शित ंंदुनियादारी या सिनेमाने लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. मल्टिस्टारर असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना खुप भावला. स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. आता..... Read More
मराठी रंगभूमी, मालिका आणि सिनेमे अशा सर्वच माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिध्द व ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे. प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.. ‘मोरुची..... Read More
नई चौघडे... फुलांच्या रंगीबेरंगी माळा... लग्नमंडप... जरतारीच्या पैठणीमध्ये, दागिन्यांमध्ये सजलेली नवरी, तर शेरवानीमध्ये राजबिंडा दिसणारा नवरा... पाहुण्यांची लगबग... जेवणात मराठमोळा बेत... हा भव्य, पारंपरिक लग्नसोहळा रंगला होता लंडनमध्ये आणि तोही आपल्या..... Read More
बिग बॉस 15 ची विजेती आणि नागिन 6 ची हिट अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा पहिला मराठी सिनेमा मन कस्तुरी रे प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. 4 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे...... Read More
व्रतवैकल्य व सणांचा महिना म्हणून श्रावणाला आपल्याकडे खुप महत्त्व आहे. सगळीकडे मंगळागौरीचा उत्साह पहायला मिळत आहे. अशातच 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतही मंगळागौरची जय्यत तयारी सुरु असल्याचं पहायला मिळतंय. मंगळागौर निमित्त छोट्या परीनं..... Read More
मैत्री कुठे, कधी, कशी होईल? हे सांगता येत नाही. करण परब आणि कुणाल शुक्ल यांच्या मैत्रीचा धागा जुळला तो ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटामुळे. मैत्रीचा असाच हात हातात घेऊन..... Read More