By  
on  

आयुष्यात बायकोची जागा अरुंधतीचीच…… अनिरुद्धची स्पष्टोक्ती

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या रंजक वळण येताना दिसत आहे. या मालिकेत सध्या अनिरुद्ध आणि संजना यांच्या लग्नाचा रंजक एपिसोड सुरु आहे. संजनाने हट्टाने अनिरुद्धशी लग्न केलं आहे खरं. पण या लग्नाबाबत अनिरुद्ध विशेष समाधानी नाही. मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं हे त्याने संजनाला स्पष्ट सांगितलं आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

‘माझ्या मनात बायकोची जागा अरुंधतीचीच आहे फक्त. आणि ती तुझी कधीही होऊ शकत नाही हे देखील सत्य आहे.’ असं स्पष्ट शब्दात अनिरुद्धने संजनाला बजावलं आहे. आता संतापाने पेटलेली संजना यावर काय निर्णय घेते हे पाहणं मात्र औत्सुक्याचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive