By  
on  

‘सांग तू आहेस का’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांनी व्यक्त केल्या भावना

हटके कथानकाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली मालिका म्हणजे ‘सांग तू आहेस का’? या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. स्वराज आणि त्याची मृत पावलेली पत्नी वैदेही यांच्यातील बंध आणि वैदेहीच्या खुन्यापर्यंत पोहोचवणारा थरारक प्रवास मालिकेत चांगलाच रंगला.

 

 

  अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी या कलाकारांच्या या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका होता. या मालिकेने नुकताच निरोप घेतला. सिद्धार्थ चांदेकरने दोन्ही व्यक्तिरेखांचे आभार मानत भावना व्यक्त केल्या आहेत. तर शिवानी रांगोळेनेही या मालिकेतील प्रवासाबाबत आभार मानले आहेत.

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive