By | 22-Mar-2019

भाडिपाच्या लोकमंचावर आदित्य ठाकरेंची चौफेर फटकेबाजी

‘काही पक्षांसाठी निवडणुका महत्त्वाच्या असतील, पण आमच्यासाठी लोकांची कामं महत्त्वाची आहेत. निवडणुकीत हार-जीत होत असते, पण जनहिताची कामे जास्त आनंद देतात, त्या कामातून मिळणारे समाधान महत्त्वाचे, असं सांगत समाजकारण आणि.....

Read More

By | 31-Jan-2019

'भाडिपा’च्या लोकमंचचा ‘विषय खोल’ आहे.

सगळीकडेच सार्वत्रिक निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कॉलेजच्या कट्ट्यापासून गावातील चावडीपर्यंत आणि युट्यूब चॅनल पासून वृत्तवाहिन्यांच्या पॅनलपर्यंत सध्या निवडणूक, राजकारण, मतदान, विकास आणि सर्वसामान्यांच्या समस्या यावर जोरदार चर्चा.....

Read More