By | 09-Feb-2019

'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमध्ये नवं वळण, केतकी चितळेची होणार एन्ट्री

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये अनेक अनिश्चित घटना घडत आहेत. मल्हारच्या आयुष्यातून आर्वीचे अचानक निघून जाणे, तिच्या मृत्यूची बातमी येणे. हे फारच दु:खद होते. लक्ष्मी आणि आर्वी एकमेकांच्या खुप जवळच्या होत्या. लक्ष्मीला.....

Read More