By miss moon | 16-Jun-2021

अभिनेता विराजस कुलकर्णीने केलं 'बाई बाई चॅलेंज', 52 दिवसांनी घेतला मालिकेच्या या सेटचा निरोप

सध्या महाराष्ट्रात पाच टप्प्यात अनलॉक होतय. मात्र लॉकडाऊन सुरु असताना विविध गोष्टींवर निर्बंध ठेवण्यात आले होते. मनोरंजन क्षेत्रातील चित्रीकरणही बंद ठेवण्यात आलं होतं. म्हणूनच काही मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर करण्यात आले......

Read More