By | 18-Mar-2019

पुन्हा एकदा घुमणार ‘जय भवानी’चा गजर, सोनी मराठीवर होणार जिजाऊँचं आगमन

महाराष्ट्राचा इतिहास जिज़ाऊँच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे. स्वराज्याची मुहूर्तमेढ शिवबांनी रोवली असली तरी त्याचा पाया रचला तो जिज़ाऊँनी. महाराष्ट्राचा स्वाभिमान ऊंचावण्याचं श्रेय राजमाता जिज़ाऊ यांना जातं. स्वराज्याच्या जडणघड़णीत त्यांचं अतुल्य योगदान.....

Read More