By | 23-Jan-2019
अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये 'एक होतं पाणी'ने मारली बाजी
दर्जेदार निर्मितीमूल्य, उत्तम कथानक आणि प्रतिभावान कलाकार यांचं समीकरण एकदा जुळून आलं की सुजाण रसिक-प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप ठरलेलीच. ह्या कौतुकाला पारितोषिकांनी चारचाँद लावले तर क्या बात है. प्रभावी कथेला प्रेक्षक.....