By | 18-May-2019

अभिजात नाटक 'हिमालयाची सावली' पुन्हा रंगभूमीवर

मराठी रंगभूमीला दर्जेदार नाटकांची एक परंपरा आहे. मराठी रंगभूमीवरील महत्वाच्या नाटकांमधील एक नाटक म्हणजे 'हिमालयाची सावली'. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ४७ वर्षांनंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. 'श्री बाई समर्थ',.....

Read More

By | 08-Feb-2019

वैभव मांगलेने गाण्यातून सांगितली सद्य स्थिती, या गाण्यावरून रचलं आहे हे गाणं

कलाकार कोणत्याही कॉन्ट्रावर्सीपासून स्वत:ला लांब ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यातही राजकीय घडामोडींवर कोणतंही आक्षेपार्ह भाष्य करणंही टाळतात. पण वैभव मांगलेने सद्य स्थितीवर गाण्याच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. याशिवाय खास.....

Read More