By Ms Moon | Wednesday, 12 May, 2021
हरवलेल्या कावेरीला स्वामी मार्ग दाखवतील का, सुभद्राला दिलेलं वचन पूर्ण करतील का?
'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ यांचं जीवनकार्य प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे... मालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच घटना घडत आहेत. स्वामींनी नेहेमीच भक्तांचा उध्दार.....