By Ms Moon | November 06, 2020
'सुख म्हणजे नक्की काय असतं'ची गौरी जेव्हा शिनचॅनच्या आवाजात बोलते तेव्हा...
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही जयदीप आणि गौरीची हळूवा फुलत जाणारी कहाणी रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. कोल्हापुरातील शिर्के-पाटलांच्या घरातल्या सर्व घडामोडी जाणून घेण्याची रसिकांना नेहमीच उत्सुकता असते. मालिकेत संपूर्ण.....