By Ms Moon | November 13, 2020
जयदीपमुळे इतर सुनांप्रमाणे गौरीलाही मिळणार मान
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. जयदीप आणि गौरीमधील समंजस नातं आता हळू हळू आकारास येत आहे. जयदीपने गौरीचा पत्नी म्हणून स्विकार केला असला.....