By miss moon | September 08, 2020
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेच्या सेटवर असं सुरु आहे टीम वर्क
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही नवी मालिका अल्पावधीतच सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. गौरी आणि जयदीप यांची लहापणीची मैत्री आणि त्यानंतर काही वर्षांनंतर मोठं झाल्यावर त्यांच्या आयुष्यात झालेले बदल आणि.....